भारत रचणार आणखीन एक नवा इतिहास! चांद्रयान 3 नंतर आता समुद्रयान मोहिमेला सुरुवात

samudryaan

TIMES MARATHI | चांद्रयान 3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनला आहे. चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान तीनच्या यशानंतर आणखीन सात मिशन लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार भारत फक्त आता अंतराळातील उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच … Read more

खुशखबर!! भारतात होणार WWE चे सामने; तारीख आणि तिकीट दर पहा

WWE in india

टाइम्स मराठी । वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेन्ट म्हणजेच WWE हा खेळ पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात 2017 नंतर पुन्हा एकदा WWE लाईव्ह इव्हेंट होणार आहे. WWE ने याबाबत घोषणा केली असून भारतातील WWE च्या फॅनसाठी ही मोठी खुशखबरी आहे . WWE चे सर्व इव्हेंट खास करून अमेरिकेत आणि अन्य देशात होतात. त्यामुळे WWE च्या भारतीय … Read more

भारतातील ‘या’ भागात 18 ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन; कारण वाचून हैराण व्हाल

Independence Day 18 August

टाइम्स मराठी । नुकताच दोन दिवसांपूर्वी आपण 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. दोनशे वर्षांनंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. एवढ्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आज भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याला हे माहिती आहे की आपला देश हा 15 … Read more

Mobile उत्पादनात भारत ठरला जगातील दुसरा देश; आतापर्यंत बनवले 20 कोटी मोबाईल

Mobile Production India

टाइम्स मराठी । मोदी सरकारच्या मेक इन इंडिया (Make In India) या उपक्रमाचा मोबाईल (Mobile Production) उद्योगाला मोठा फायदा झाला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून भारतातील मोबाईल उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे आता भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. 2014 पासून ते 2022 पर्यंत मोबाईल फोन शिपमेंटने दोन … Read more

भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

India Pakistan

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य … Read more

Samudrayaan Mission : चंद्रयान नंतर आता भारताचे मिशन समुद्रयान; पाणबुडीतून 3 जण 6000 मीटर खोलवर जाणार

Samudrayaan Mission

टाइम्स मराठी (Samudrayaan Mission)। भारताने नुकतच चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च केल्यानंतर आता आपलं पुढचं लक्ष मिशन समुद्रयान असल्याची माहिती उघड होत आहे. भारत फक्त अंतरिक्षाची उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच रहस्य उघडणार आहे. देशाचे विज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेमध्ये याबद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशन समुद्रयान अंतर्गत पाणबुडी एका … Read more

Chandrayaan 3 : अंतराळातील कक्षेत असे फिरत आहे चंद्रयान-3; Video आला समोर

Chandrayaan 3 Video In Space

टाइम्स मराठी | गेल्या १४ जुलै रोजी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-३ चे LMV-3 रॉकेट चंद्रावर प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रयान-३ चे रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण केले तेव्हा त्याची उंची सुमारे ४३.५ मीटर होती. चंद्रयान-३ त्याच्या कक्षेत जात असताना हे रॉकेट वेगळे झाले होते. फक्त चंद्रयान-३ आणि त्याचे प्रोपल्शन … Read more