कलियुगाच्या अंताचे ‘हे’ आहेत संकेत; कसं असेल मनुष्याचे जीवन?
टाइम्स मराठी । हिंदू धर्मातील चौथे आणि सर्वात वाईट म्हटलं जाणारे युग म्हणजे कलीयुग. यासोबतच आज कालच्या जगामध्ये मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला कलियुग (Kali Yuga) जबाबदार असल्याचं म्हणतात. जेव्हा काही वाईट गोष्टी समोर येतात तेव्हा लोकांकडून तुम्ही देखील ऐकलं असेल की हा कलियुगाचा परिणाम आहे. कलियुगाच्या अंत बाबत धार्मिक शास्त्रांमध्ये, पुराण ग्रंथ, यांच्यामार्फत काही संकेत देण्यात … Read more