भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

India Pakistan

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य … Read more