‘या’ 3 राशींच्या व्यक्ती जोडीदाराची साथ कधीच सोडत नाही
टाइम्स मराठी । वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. या शास्त्रानुसार आपल्या भाग्याच्या राशीनुसार जोडीदार सापडल्यावर लग्न टिकते. प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण असतात. त्यानुसार व्यक्ती वागत असते. राशींवर पडणाऱ्या ग्रहांचा प्रभाव हा व्यक्तीचा स्वभाव निश्चित करत असतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे बारा राशी वर ग्रहांचा प्रभाव असतो त्याच प्रकारे तीन राशींमध्ये लग्न केल्यास आयुष्य सुरळीत होते. … Read more