भारत रचणार आणखीन एक नवा इतिहास! चांद्रयान 3 नंतर आता समुद्रयान मोहिमेला सुरुवात
TIMES MARATHI | चांद्रयान 3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनला आहे. चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान तीनच्या यशानंतर आणखीन सात मिशन लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार भारत फक्त आता अंतराळातील उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच … Read more