Indian Railways : देशातील ‘या’ रेल्वे स्टेशनवरून धावतात सर्वात जास्त ट्रेन

Indian Railways

Indian Railways । लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी सर्वात सोईस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहिले जाते. दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास असो किंवा एका दिवसाचा प्रवास असो या प्रवासाला बस पेक्षा रेल्वेला जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपली ट्रेन यायला वेळ लागतो त्यामुळे आपण ट्रेन येण्याची वाट बघत बसतो. परंतु एक असे स्टेशन आहे ज्या … Read more