Chanakya Niti: ‘या’ 3 प्रकारची माणसे आयुष्यभर गरीबच राहतात; नशीबही देत नाही साथ

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्यांनी हे महान नीतिशास्त्रतज्ज्ञ मानले जातात. चाणक्यांनी केलेल्या लिखाणाचे आणि नितीचे बरेच जण पालन करत असतात. जीवन कसे जगावे, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीचे मार्ग, यश मिळवण्यासाठी गरजेचे प्रयत्न, यासोबतच जीवनात कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आणि वैवाहिक जीवन जगताना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो यासारख्या बऱ्याच अडचणी चाणक्य नीति या साहित्यातून आचार्य चाणक्य … Read more