अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल – इरोशनी गलहेना
पुणे : विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या २६व्या अक्षरयात्री भारत-श्रीलंका साहित्य संमेलनाच्या … Read more